Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

चलो आझाद मैदान -वीरशैव कक्कया ढोर समाज

www.janakroshlive.com

प्रतिनिधि फलटण :





उठ कक्कया जागा हो महामंडळाचा धागा हो वीरशैव कक्कया ढोर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या हक्काचे आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी तळागाळातील ढोर बांधवांना आता एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे आपला समाज आजवर अनेक पक्षाच्या दावणीला बांधला गेला त्यांनी आपला स्वार्थ साधून घेतला पण समाज मात्रे मागे राहिला आहे या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी येणाऱ्या भावी पिढीचे भविष्य घडवण्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला सारून पावसाळी अधिवेशनात सरकारला घेराव घालण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे हे त्या 18 जूनला सकाळी 10:30 वाजता संत कक्कया स्वातंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी राज्य व्यापी आंदोलन करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्रातील सर्व कक्कया समाज बांधव भगिनी आणि समाज मंडळ तसेच त्यांचे कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने आझाद मैदान येथे उपस्थित राहायचे आहे ढोर ककया समाजाच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत कुठल्याही सरकारकडून ढोरककया समाजाला पुरेपूर न्याय मिळाला नाही भोर समाजाने सुद्धा कुठलेही आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी मागणी केली नाही पण आजची परिस्थिती आणि उद्याची चिंता व्यक्त करतात ढोर काय समाजाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे कारण उद्योग व्यवसायातून आणि शिक्षणातून आर्थिक बळ नसल्यामुळे हा समाज उद्योग व्यवसायातून वंचित होत चाललेला आहे सरकारकडून दिवसेंदिवस जातीचे आरक्षण धोक्यात येत आहे आपल्या समाज बांधवांना रिझर्वेशनचा धोका होणार आहे त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या समाज मोठ्या संख्येने मागे पडताना दिसणार आहे गेली पन्नास वर्षापासून असणारे लीड कॉम महामंडळ हे संत रोहिदास महामंडळ झाले आहे पण त्याच्यावर कोणतेही नेते मंडळींनी ब्रह शब्द केला नाही या पन्नास वर्षात या महामंडळाकडून किती वाटा ढोर कक्कया समाजा ला मिळाला याचे निदान असे कळाले की फक्त दोन टक्के सुद्धा नाही याचा अर्थ काय आम्ही अतिशय श्रीमंत आहोत की आम्ही अतिशय शूद्र आहोत आम्हाला शासकीय आमच्या हक्काचे अनुदान मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे या सर्व गोष्टी ना वाचा फोडण्यासाठी आज आम्हाला आमचे स्वतंत्र संत कृपया आर्थिक विकास महामंडळ पाहिजे आहे आणि ते आपण मिळवल्याशिवाय शांत बसायचं नाही एक दिवस समाजासाठी मी समाजातील तरुण पिढीच्या भविष्यासाठी 18 जूनला सकाळी सकाळी 10:30  वाजता महाराष्ट्रातील तमाम ढोर  बांधवांनी एकत्र येऊन आझाद मैदानात धरणे आंदोलन करून करून  श्री संत कृपया समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडू उठ कक्कया जागा हो महामंडळाचा धागा आता नाही तर कधीच नाही.
संपर्क साधा - 
श्री. यशवंत नारायणकर 9869644689

विरसेन सोनवणे आम् आदमी पक्ष तालुका अध्यक्ष फलटण 7020169850

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.