Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

भारत सरकार मान्यताप्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेत सातारा जिल्हा येथे पदाधिकारी नेमणे आहेत

 


भारत सरकार मान्यताप्राप्त भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष मा.श्री.अनिकेत किसन नाळे
यांनी सांगितलेल्या माहिती नुसार सातारा जिल्हा मध्ये प्रत्येक तालुक्यात गावात पदाधिकारी नेमणूक चालू आहे .

संघटना नक्की कार्य काय करते त्या बद्दल त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले आज प्रत्येक शेत्रात गोरगरीब जनता शेतकरी यांच्या वर सर्रास अन्याय होत आहे तसेच भ्रष्टाचाराचे देखील प्रमाण अधिक वाढले आहे .

संघटनेच्या माध्यमातून आम्ही निःशुल्क समाजसेवा करणार आहोत तसेच गोर गरीब जनता शेतकरी यांच्या अडचणी नक्कीच सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे .

आता आपणच आपल्या न्यायासाठी चला करूया जन आक्रोश.

अशी माहीत सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.अनिकेत नाळे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.